Type Here to Get Search Results !

राहुल गांधींच्या एका शब्दामुळे काँग्रेसने 2 राज्ये गमावली !



देशात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा दिसला असून मोदींच्या नावाने भाजपने काँग्रेसकडून 2 राज्ये खेचून घेतले तर मध्य प्रदेशात प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली आहे.

भारताने वर्ल्डकप हारण्याला पंतप्रधान मोदी यांचे पायगूण जबाबदार असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता.


तसेच, मोदींबद्दल पनौती हा अपशब्द वापरला होता. मोदींबद्दल अपशब्द वापरणे राहुल गांधींच्या अंगलट आले असून त्यामुळे काँग्रेसने राजस्थान व छत्तीसगड गमावल्याची चर्चा सोशल मिडियावर होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News