Type Here to Get Search Results !

कारगिल युद्ध 26 जुलै 1999 सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाची घटना




26 जुलै 1999 सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद दिवस भारतीय इतिहासातील महत्त्वाची घटना कारगिल युद्ध भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभवाची धूर चारली भारत आणि पाकिस्तान मध्ये 1999 मध्ये कारगिल युद्ध झाले.




 विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो मोजे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे कारगिल युद्धाचे युद्धातील शहीद भारत मातेचे शूर वीरांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळी उपस्थित गावातील माजी सैनिक मा किसनराव जाधव मा अश्रुबा जगदाळे मा संतोष जाधव व मा भगीरथ गायकवाड व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News