नाना पटोले म्हणाले,पंतप्रधान मोदी देशाच कोणतही पालकत्व निभावत नसून ते अतिशय बेजबाबदार आहेत.सर्वांना सोशल डिस्टन्सींग,हात धुणे,मास्क असा पाठ पढवणारे पंतप्रधान मोदी स्वता मात्र मास्क घालत नाहीत.
त्यांच्या सभांमध्ये सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडतो.अशाप्रकारे पंतप्रधान दिशाभूल करत आहेत.देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक योजना,लस,रेमेडिसेव्हर यांकड लक्ष देण गरजेच आहे.