उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
झाडांचा पालापाचोळा, गाजर गवत, तणकटाचीही विल्हेवाट लावण्यात आली.
प्रत्येकाच्या जीवनात स्वच्छतेविषयी महत्त्व आहे स्वच्छ परिसर, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी ,स्वच्छ वातावरण यामुळे मनुष्य निरोगी राहण्यास मदत होईल. या स्वच्छता अभियानात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेा तसेच वीरशैव लिंगायत मोक्षधाम सेवा समितीचे सर्वश्री दिपक ठाकरे, प्रभाकर दिघेवार, गजानन रासकर,डाॅ.महेश बटेवार,श्रीराम बिजोरे, रवी चांदले, विकास बिचेवार ईत्यादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
*स्वच्छतेकडून सुंदरतेकडे...