बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा आज पार पडला. यावेळी भुजबळांनी मनोज जरांगेंना लक्ष केले.
अजित पवार म्हणाले कायदा पाळा तर त्यांच्यावर घाणेरड्या शब्दांत टीका करण्यात आली. एवढी मस्ती कुठून आली आहे.
रोहित पवार, संदीप क्षीरसागर हे जरांगेंना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले ते कशाला गेले, असा सवाल भुजबळ यांनी केला.
गोपीनाथ मुंडे असते तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असे छगन भुजबळ म्हणाले.