Type Here to Get Search Results !

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्यपर्णांकडून शेती पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान




वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वन्यपर्णांकडून शेती पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान

किनवट तालुक्यातील सोनवाडी गावचा रहिवासी असलेला शेतकरी शेख मेहनुदीन असून, यांच्या शेतात रोही, हरिण, रानडुक्कर या वन्यप्राण्याने शेतीमधील कापसाचे बोंडी खाऊन नासधुस करून फार मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान केल्याने हा शेतकरी हतबल झाला आहे. शेख मेहनुदीन यांनी दोन एकर शेती पंधरा हजार रुपये वायद्याने कोसमेट शिवारात केली असुन, शेतीचे व ज्य प्राण्याने मोठी नुकसान व नासधुस केली आहे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामा करून योग्य तो मोबदला संबधीत शेतकऱ्याला देण्यात यावा अशी मागणी प्रशासनाला केली आहे.
यावर्षी मोठया प्रमाणात अतिवृष्टीचे आले असुन, तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसान अतिवृष्टीच्या पावसामुळे झाले असून त्यातच तोंडावर पिकाचे वन्यप्राण्यांकडून शेती पिकांचे होत आहे . वनविभागाला तार कुंपनासाठी लाखो रुपयाच्या निधी येऊनही तारकुंपन का? केले नाही अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे
91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad