महाराष्ट्रातील भाजपच्या 23 खासदारांचे नशीब लिफाप्यात बंद झाले आहे.
भाजपच्या लोकसभा निवडणूक निरीक्षकानी अहवाल पक्षश्रेष्ठींकडे दिल्लीला पाठवले आहे.
भाजपच्या खासदाराची त्याच्या मतदारसंघात कामगिरी कशी आहे? जनसंपर्क कसा आहे? खासदाराने किती विकासकामे केलीत? यासह अनेक प्रश्नांवर पक्षाच्या निरीक्षकांनी आपला अहवाल दिल्लीला पाठवला आहे.
त्यामुळे किती खासदारांना पुन्हा संधी मिळणार? आणि किती जणांचे तिकीट कापले जाणार याची चर्चा होत आहे.