Type Here to Get Search Results !

गंभीर आरोप, मनोज जरांगे पलटिबाज, खोट बोलणारा माणूस


मनोज जरांगे खोटं बोलतात, गंभीर आरोप.
अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले आहेत. मनोज जरांगे रोज पलटी मारतात.
 सातत्याने भूमिका बदलतात, आणि खोटं बोलतात. या माणसाने अनेक मराठा कुटुंबांना उध्वस्त केले आहे. 
याला फक्त श्रेय, जेसीबीतून फुलांची उधळण कार्यक्रम हवेत. त्यांनी अनेक गुप्त बैठका घेतल्या आहेत. 
त्याचा मी साक्षीदार आहे, असे बारस्कर म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad