Type Here to Get Search Results !

न्यायालयाच्या आदेशाशिवाय गुन्हे मागे घेतले जाणार नाही: फडणवीस


न्यायालयाच्या आदेशाशिवाय गुन्हे मागे घेतले जाणार नाही: फडणवीस

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आले आहे. त्यांनी केलेल्या 13 मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती. दरम्यान, गुन्हे माघारीवरून मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाचे गुन्हे मागे घेतले जातील. मात्र, घरे जाळणं, थेट हल्ला करणे, एसटी जाळणे हे गुन्हे न्यायालयाच्या आदेशाशिवाय मागे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies