1978 साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडत मोठी बंडखोरी केली होती.
त्यानंतर पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं.
त्यानंतर पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं बोललं गेलं.
पवारांनी राज्यातले पहिले आघाडी सरकार स्थापन केले होते.
शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पवार वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री बनले.
आणीबाणीनंतर काँग्रेस इंदिराजी काँग्रेस आणि रेड्डीज काँग्रेस या दोन गटात विभागली गेली.