Type Here to Get Search Results !

शरद पवारांची सर्वात मोठी बंडखोरी


शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खुपसला खंजीर?

1978 साली शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून बाहेर पडत मोठी बंडखोरी केली होती. 
त्यानंतर पवारांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं होतं. 
त्यानंतर पवारांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं बोललं गेलं.
 पवारांनी राज्यातले पहिले आघाडी सरकार स्थापन केले होते. 
शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पवार वयाच्या 38 व्या वर्षी महाराष्ट्राचे तरुण मुख्यमंत्री बनले.
 आणीबाणीनंतर काँग्रेस इंदिराजी काँग्रेस आणि रेड्डीज काँग्रेस या दोन गटात विभागली गेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies