सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भारत सरकारच्या ईडी या संस्थेला महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच रोहित पवार यांना ईडीने नोटीस पाठवून चौकशीसाठी कार्यलयात बोलावलं होतं.
यामुळे विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.
अशातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ईडी ही भाजपचीच एक शाखा असल्याचं खळबळ जनक विधान केलं आहे.