Type Here to Get Search Results !

अवकाळी गारपीटग्रस्तांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय



शिंदे सरकारने नुकसान भरपाईत केली वाढ

राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे (अवकाळी पाऊस, गारपीट) शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ केली आहे.

शिंदे सरकारने जिरायत पिकाच्या नुकसान भरपाईत वाढ केली.

भरपाई प्रति हेक्टर 6800 रू फक्त दोन हेक्टरसाठी दिली जात होती.

आता नवीन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 13600 रू मदत मिळेल.

मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad