शिंदे सरकारने नुकसान भरपाईत केली वाढ
राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीमुळे (अवकाळी पाऊस, गारपीट) शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ केली आहे.
शिंदे सरकारने जिरायत पिकाच्या नुकसान भरपाईत वाढ केली.
भरपाई प्रति हेक्टर 6800 रू फक्त दोन हेक्टरसाठी दिली जात होती.
आता नवीन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 13600 रू मदत मिळेल.
मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढवली आहे.