Type Here to Get Search Results !

बीड | किसान पुत्राने लिहिलं राज्यपालांना रक्ताने पत्र



 बीडच्या शेतकरी पुत्राने राज्यपालांना लिहिलेले पत्र सध्या चर्चेत आले आहे. बीड जिल्ह्यातील श्रीकांत गदळे या शेतकरी पुत्रांने आपल्या रक्तांन महाराष्ट्र राज्यपाल रमेश बैस यांना हे पत्र लिहिल.


या पत्रात राज्यातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सर्व गुण संपन्न आहेत. तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत? असा प्रश्न हि विचारण्यात आलाय.


मला आमदार करा मी शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करतो व खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश बनतो अशी विनंती श्रीकांत गदळे यांनी या पत्रातून केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad