आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती अतिशय खालावली आहे.
त्यांना खूपच अशक्तपणा आला आहे. अशक्तपणामुळे जरांगे पाटलांना भोवळ आली.
महंतांनी आग्रहाने जरांगेंनी पाणी पाजलं. पण, मनोज जरांगेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना पाणीही पिले जात नाही.
त्यामुळे मराठा कार्यकर्ते चिंतेत आहेत. जरांगेंच्या आंदोलनस्थळी मोठी गर्दी जमली आहे.