Type Here to Get Search Results !

हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्च्या काढण्यात आला




हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्च्या काढण्यात आला



हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्च्या काढण्यात आला

हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे आमच्या हक्काचा पीकविमा मिळालाच पाहिजे सोयाबीन गेले जागीच सडून, कापसाच्या झाल्या वाती, कशी करावी गोड दिवाळी. बळीराज्याच्या कष्टाची झाली माती. या अश्या मागण्या सरकारने त्वरित पुर्ण कराव्यात यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली कार्यालयावर हजारोच्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चा करण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व माजी सहकारी राज्यमंत्री साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री जयप्रकाश जी दांडेगावकर साहेब वसमत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राजू भैया नवघरे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री दिलीपरावजी चव्हाण साहेब या मोर्चात सहभागी झालेले महाराष्ट्राचे विधान परिषद सदस्य श्रीमती डॉक्टर प्रज्ञाताई सातव तसेच हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर युवक हे हजारोच्या संख्येने या शेतकरी आक्रोश मोर्चा सहभागी झाले होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies