आसना नदीला पूर आल्यामुळे मंदिर आणि शाळा पाण्याखाली गेल्या असे पाहायला मिळतय नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले किन्होळा गावांमध्येही खुप मोठ्या प्रमाणात पाणी शिरले यामुळे शंभरच्यावर घरे पाण्यामध्ये आहेत येथील नागरिक आपल्या घरावर उंच ठिकाणी जाउन थांबलेत येथील नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्याव लागतय
मागील वर्षी सुद्धा मोठा महापूर आला होता आणि हे संपूर्ण गाव पाण्याखाली होत. महसूल प्रशासन सकाळी येथे पोहचलय. तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी सर्व परंतु मदत कार्य कसे करावे हा मोठा प्रश्न आहे कारण पाणी आणखी आहे सखल भागामध्ये पाणी आणखी आहे तेथे प्रशासनाला जाण्यास अडचणी येत आहेत.