Type Here to Get Search Results !

हिमायतनगर | तीन दिवसापासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली.




हिमायतनगर तालुक्यातील शेकडो एकर शेतजमीन पाण्याखाली.




हिमायतनगर प्रतिनिधी जाबुवंत मिराशे.
मागील तीन दिवसापासून सततच्या होत असलेल्या जास्त पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून यामुळे शेतात पेरणी केलेले सोयाबीन कापूस. उडीद .मूग .ज्वारी. आधी पिके पाण्याखाली आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी समोर येत आहे
अनेक घरात पाणी शिरून अन्नधान्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad