यावेळी आमदार राजु भैया नवघरे, उपविभागीय अधिकारी मा. डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार मा. अरविंद बोलंगे, मंडळाधिकारी, तलाठी यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली व तात्काळ रेस्कु टीमला बोलावण्यात आले
ndrf च्या जवानांनी पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.