शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज महावितरण कार्यालयावर निघालेला स्वाभिमानीचा भव्य मोर्चा...
सोलापुर विभाग जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट महावितरण कार्यालयावर कृषीपंपाची वीज त्वरित जोडण्यात यावी यासाठी
यावेळी तालुकाभरातून आलेल्या शेतकऱ्यांसह आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले.
यावेळी अक्कलकोटचे तहसिलदार शिरसाठ साहेबांनी मध्यस्थी करुन वीज कनेक्शन जोडण्यासाठी देण्यास सांगितले.
यावेळी अक्कलकोट तालुकाध्यक्ष नरेन्द्र पाटील , वजीर जमादार
, किशोर शिंदे ,सिद्धाराम शिवमूर्ती ,अंदप्प कळके ,रमेश नरोणे, प्रभु माळी सह शेतकरी उपस्थित होते.