Type Here to Get Search Results !

स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी वीजबिलापोटी शेतकर्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीचे कर्मचारी कापत असल्यामुळे श्री पडळकर साहेबांची तात्काळ भेट घेतली वीजबिलापोटी सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये

स्वाभिमानी शेतकरी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष महामूद पटेल यांनी वीजबिलापोटी शेतकर्यांच्या कृषिपंपांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीचे कर्मचारी कापत असल्यामुळे श्री पडळकर साहेबांची तात्काळ भेट घेतली


 वीजबिलापोटी सर्व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करू नये शेतकर्यांना वीज बिल भरण्यासाठी आवाहन करावे .ऐन उन्हाळ्यामध्ये वीज कपात केल्यास उभ्या पिकाचे खूप नुकसान होईल .यामध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन तीव्र करेल . पडळकर साहेबांनीही यावेळी सर्वांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले .वीजबिल भरलेल्यांचे तात्काळ डीपी चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले . यावेळी बाजार समितीचे संचालक वसंतराव पाटील , भंडारकवठे चे सरपंच चिदानंद कोटगोंडे , गुरय्या स्वामी , निम्बांना जंगलगी इक्बाल मुजावर सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News