बळी राज्यावर दुष्काळाचे सावट असताना शेतीला जोडधंदा म्हणून दुभती जनावरे पाळले जातात आता त्यावर पण संकट आले आहे या रोगाच्या साथी मुळे बळीराजा वर आणखी एक संकट उभे राहिले आहे सरकारी यंत्रणेकडून अथक परिश्रमानंतर या साथीच्या रोगांवर नियंत्रण आटोक्यात आली असून करोळे गावातील सरकारी डॉक्टर रवींद्र माळी डॉक्टर विजय जाधव डॉक्टर काळे यांच्या अथक परिश्रमानंतर करोळे गावातील या रोगाचे प्रमाण आटोक्यात आले आहे इथून पुढे येऊ नये म्हणून डॉक्टरांकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जात असून बळीराजा वरील संकट टाळण्यास मदत होत आहे |
लाळ व खुर्या रोखाने बळीराजा चिंतेत
गुरुवार, जानेवारी १७, २०१९
0