Type Here to Get Search Results !

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रदुषित घाण पाणी उजणी कॅनल मध्ये व चंद्रभागेच्या पात्रात सोडले जात आहे



श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे प्रदुषित घाण पाणी उजणी कॅनल मध्ये व चंद्रभागेच्या पात्रात सोडले जात असुन त्या पाण्या पासून शेतकर्याना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे विहीर बोअरवेल मध्ये पाणी गेल्या मुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असुन जणावरे पशु पक्षी ह्या घाण पाण्यामुळे मरण पावली जात आहेत तरी संबंधित कारखान्याला ग्राहक प्रबोधन समिती जागो ग्राहक जागो या समिती च्या माध्यमातून सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख विनायक मेटकरी यांनी लेखी निवेदन देवुन देखिल पाण्याची योग्यती विल्हेवाट लावली जात नाही तरी कारखान्यातून येणार्या दुषित सांडपाण्यापासुन शेतकर्याना होणारा त्रास थांबला पाहीजे व प्रशासणाने कारखान्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करून शेतकर्याना होणारा त्रास थांबवला पाहीजे अन्यथा शेतकरी तिव्र प्रकारचे आंदोलन केल्या शिवाय राहणार नाहीत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad