राज्यसरकारने कुणबी नोंदी असणाऱ्यांना नवीन आरक्षण मिळणार नाही असे जाहीर केले आहे.
यावर आता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत २० तारखेच्या आत सरकारने निर्णय घ्यावा तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी करावी असे म्हटले आहे.
कुणबी नोंदी असणाऱ्यांना सुद्धा नवीन मराठा आरक्षण द्यावे, असेही ते म्हणाले.