'भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही 'नाना पटोले म्हणाले की, विदर्भातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी सरकार विधीमंडळाचे अधिवेशन दोन दिवसही वाढवण्यास तयार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना मूर्ख बनवले आणि समाजाला आरक्षण कसे द्यायचे ते कळत नाही,अशी टीका काँग्रेसने मंगळवारी केली.
मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा शिंदे यांनी विधानसभेत केली.
भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यामुळे संसद हुकूमशाही पद्धतीने चालवली जात आहे, असे नाना पटोले म्हणाले.