जालनाच्या अंबड मधील ओबीसींच्या सभेत छगन भुजबळ म्हणाले की, '56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला नाही.
ओबीसी आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही. ओबीसीत सर्व जाती कायद्याने आल्या.
तेव्हा आम्ही विरोध केला नाही'. मराठा आंदोलकांनी ओबीसींची घरे जाळल्याच्या प्रकाराला उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, फडणवीसांनी मराठा आरक्षण दिल्यावर ओबीसींनी कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत.