Type Here to Get Search Results !

भिमेवरील बंधारे ढापे टाकून पाण्याने भरून घ्यावेत



तालुक्यातील भिमा नदीवरील हिंगणगाव ते नीरा नरसिंहपूर पर्यंतच्या नळ पाणीपुरवठा योजना या भीमा नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजनांना पुढील काळात पाणी उपलब्धतेसाठी टणू, भाटनिमगाव व नरसिंहपूर बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी साठवण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad