चन्द्रपुर जिल्हायात ८ जुनपासून सतत अतिवुष्टी पावसाने गेल्या २५ दिवसात झालेल्या पाऊस व पुरामूळे अनेक तलाव पाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊन मासेमारी व्यवसायीकाचे मत्स्य बिज मासोळी व साहीत्य वाहून गेल्याने अनेक मच्छीमार संस्थाना फटका बसला पुढील २ वर्ष व्यवसायात अडचणी येणार आहे व सतत विसर्ग झाल्याने मोठया प्रमाणात नुकसानीचा फटका बसला सन२०१३मध्ये शासनाने पॅकेज देऊन दिलासा दिला होता त्यापेक्षाही या वर्षी नुकसानीचा अधिक फटका मच्छीमाराना बसला शासनाने अनुदान पॅकेज देण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचेकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आबीद अली धनराज जिवने नादिर कादरी मगेंश तिकट यांनी केली