रायगड जिल्ह्यातील मौजे धारवली गावातील होळीचा सण खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडला......
एसटी बसेस बंद असल्या मुळे मुंबईतील चाकरमण्यांचे गावी जाण्यासाठी जिवाचा आटापिटा करुण जाव लागत आहे. जे साधन मिळेल त्यात बसून आपले गाव गाठतात.पालखी खांद्यावर असली की भुक तहान या चाकरमान्यांना लागत नाही.
होळी सणाला मुंबईतील चाकरमणी गावकडे जाऊन आपल्या ग्रामदेवतेची मनोभावे पूजा करतात.