महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या वर होत असलेल्या अन्यायाना दूर करण्यासाठी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे ,
मोठ्या प्रमाणात कामगारांना संघटित करून त्यांना न्याय मिळून देण्या साठी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटना ही नेहमी अग्रेसर असते , संघटनेचे सर्व पदाधिकारी हे सर्व कामगारांच्या भेटी गाठी घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रेयत्न करत आहेत ,
स्वतः संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड हे जगो जागी जाऊन कामगारांच्या भेटी गाठी घेत आहेत त्याच प्रकारे सांगली जिल्यातील कामगारांना संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सुनील भाऊ रास्ते हे स्वतः भेटून त्यांना संघटित करताना आपल्याला या वेळेस दिसत आहेत , अश्याच प्रकारे जास्तीत जास्त असंघटित कामगारांना नाय मिळून देण्याची मोहीम रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या सर्व पदाधिऱ्यांनी आपल्या हाती घेतले ली आहे