हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे
परिणामी गावच्या विकासाला खिळ बसली आहे. मागील अनेक वर्षापासून विकासापासून कोसो दूर असलेले कारला येथील नागरिक 14 वित्त आयोगाच्या निधीतून गावचा विकास होईल या अपेक्षवर असताना त्यातही चतुर ग्रामसेवक यांनी डल्ला मारल्याने .झालेल्या आहाराबद्दल वारंवार निवेदने देऊन गटविकास अधिकारी यांच्याकडे झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत असले तरी वरिष्ठांकडून भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची एक प्रकारे पाठराखण केल्याचे नागरिकातून बोलल्या जाते .