Type Here to Get Search Results !

'आगामी निवडणुका ही पवारांची शेवटची लढाई' - चंद्रशेखर बावनकुळे



चंद्रशेखर बावनकुळेंनी पवारांवर साधला निशाणा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेवर (यूबीटी) निशाणा साधला आहे. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा विचार सोडून शरद पवारांकडे गेले. आगामी निवडणुका ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची लढाई आहे. गेल्या आठवड्यात चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यावर होते. बावनकुळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad