प्रतिनिधी विनोद धुमाळ
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु होतं. मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. व आंदोलकांवर गोळीबार ही करण्यात आला. शांततेच्या मार्गाने करण्यात येणाऱ्या मराठा आरक्षणा संदर्भात व उपोषणकर्त्यांवर मोगली सरकार ने जो अन्याय अत्याचार केला त्याचा निषेध म्हणून जांबुड गाव सर्वांनी बंद ठेवले
मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली आहे. जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार केला त्याच्या निषेधार्थ घोषणा देउन सरकारचा निषेध करण्यात आला.