हिंगोली प्रधानमंत्री उज्वला योजने मध्ये गोर गरीब लोकांची केली जाते लूट ही योजना 2021 ला प्रधानमंत्री उज्वला योजना यांनावे चालू करण्यात आली आणि या योजने मध्ये आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी जाहिरात करून व बॅनर बाजीवर लाखो रुपये खरंच देखील केला पण खारच कशी होती ही योजना आणि लोकांनी कसा घेतला या योजनेचा लाभ तर त्यांना एक सिलेंडर आणि एक शेगडी देण्यात आली आणि हे त्यांनी अगदी फ्री मध्ये दिले परंतु या नंतर लोकांना सिलेंडर रिफील करायचे असेल तर 1,080+50 डिलिव्हरी चार्ज टोटल 1,1 30 मोजावे लागतात यामुळे बऱ्याच गरीब कुटूंबातील लोकांनी फ्री मध्ये भेटत होते म्हूणन घरी घेऊन तर आले परंतु या गॅस सिलेंडरचे आता करायचे काय हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे पडला होता मग प्रधानमंत्री उज्वला योजना PMUY फ्री सिलेंडर योजनेचा लाभ ते अश्या प्रकारे घेतात कोणी शेगडी तीच असते परंतु त्या शेगडीला आता सिलेंडर लागत नाही तर त्याखाली लाकडं जळतात आणि बऱ्याच गोरगरीब लोकांनी व शेतकऱ्यांनी ते सिलेंडर परत कधी रिफील करून आणले नाही ज्या ज्या गोरगरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता आला त्या सगळ्या लोकांचं हेच म्हणणं आहे या योजनेअंतर्गत सरकारने यांची फसवणूक केली
91 INDIA न्यूज नेटवर्क प्रतिनिधी रवि गवळी