अचानक लागलेल्या आगेत चार एकर ऊस जळून खाक
नांदेड प्रतिनिधी :- शिवाजी मुंडे
लोहा येथील शेतकरी बबरु पवार यांचा 4 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना दि 03 रोजी घडली . शेतकऱ्यांना च्या मागे दुष्काळ हा नेहमीच पुंजलेला कधी अस्मानी संकट तर नैसग्रीक ह्या तुन तोंड देत काबाड कष्टकरीत बळीराजा हातात येईल तेवढे पीक वाचवण्यासाठी धडपड करीत असतो
लोहा शहारा पासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बबरु सखाराम पवार यांच्या मालकी असलेल्या शेतात अचानक आग लागून 4 एकर ऊस जाळून खाक झाला.
अधिक वाचा :- ८० वर्षीय वृद्धाने स्वतः सरण रचून केली आत्महत्या
शहरापासून जवळ असल्याने लोहा नगर परिषद अग्निशमन दलाच्या गाडीला प्राचारन करण्यासाठी संपर्क करण्यात आला असता गाडी ना दुरुस्त असल्याचे सांगण्यात आले कंधार नगर परीक्षेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणीत पुढील हानी टाळली
हाता तोंडाशी आलेला खास नियतीने हिरावून नेल्याने शेतकऱ्यांवर उपास मारीची वेळ अली आहे सदरील घटनेचा पंचनामा करून मदत करण्याची मागणी बबरु पवार यांच्या कडून करण्यात येत आहे