Type Here to Get Search Results !

मार्केट मधील शेतकऱ्याची व्यथा हमाल, आडत्या, मापारी, व्यापारी सर्व खुश असतात. मात्र बिचारा शेतकरी एकटाच चेहरा पाडून

मार्केट मध्ये शेतकरी सोडून हमाल, आडत्या, मापारी, व्यापारी सर्व खुश असतात. 
मात्र बिचारा शेतकरी एकटाच चेहरा पाडून उभा असतो, कारण त्याच्या मालाचा भाव ठरवायचा अधिकार त्याला नसतो.
त्याला फक्त नावाने राजा केलं आहे मात्र त्याचे हाल हे एका भिकाऱ्याच्या पलीकडे झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad