सांगली गोपीचंद पडळकर यांनी चारा छावणी व पाणीप्रश्नाबाबत काढला गाढव मोर्चा
91 INDIA NEWS NETWORKमंगळवार, मे २१, २०१९
0
सांगलीमध्ये चारा व पाण्यााचा प्रश्न गंभीर निर्माण झाला असून याकडे सरकारचे लक्ष नसल्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी चारा छावणी सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सांगली जिल्हाा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी सर्व शेतकरी बंधूू मोठ्याा संख्येने उपस्थित होते चारा छावणी त्वरित चालूू करावे अन्यथा एकही मंत्री खासदार फिरकू देणार नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले